Sangram | संग्राम

Sangram | संग्राम

एक सशस्त्र क्रांतिकारक वधस्तंभावर चढून आपल्या जिवाचे 

बलिदान करतो, तेव्हाच शंभर नि:शस्त्र प्रतिकारकांचा जन्म 

होऊ शकतो ! 

क्रांतिकारकांच्या प्राणत्यागाचे मर्म हे होते ! 

स्वातंत्र्य-देवतेला स्वत:च्या रक्ताचा नैवेद्य त्यांनी दाखवला. 

ते अग्निसंप्रदायाचे उपासक होते. 

'तुमच्याविरुध्द या देशात हजारो बंडे उभी राहतील' असे 

उमाजी नाईक यांनी १८२७ सालीच कंपनी सरकारला 

बजावले होते. 

त्यांचे बोल खरे ठरले ! 

मंगल पांडे, वासुदेव बळवंत, स्वातंत्र्यवीर सावरकर, गदर 

पार्टी, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग अशी ही क्रांतिकारकांची 

परंपरा फार, दीर्घ, प्रखर आणि तेजस्वी आहे. 'इन्कलाब 

जिंदाबाद ! हे त्यांचे प्राणतत्त्व होते. 

हा होता मातृभूमीच्या मुक्ततेसाठी चाललेला संग्राम. 

वि. स. वाळिंबे यांच्या सत्तावन्न ते सत्तेचाळीस या ग्रंथातली 

सशस्त्र क्रांतीची गाथा एकत्र करून सिध्द झालेले हे पुस्तक. 

(संग्राम) 

ISBN: 978-81-7434-175-4
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : फेब्रुवारी २०००
  • सद्य आवृत्ती : डिसेंबर २००९
  • मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
  • राजहंस क्रमांक : B-01-2000
M.R.P ₹ 140
Offer ₹ 126
You Save ₹ 14 (10%)