
Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? Ya granthacha Pratiwad | काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद
'शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न :
* देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का?
* लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीच
गांधींनी फाळणी मान्य केली होती का ?
* बेचाळीसची चळवळ ही गांधींनी व काँग्रेसने
उठवलेली हूल होती का ?
* जिनांना पाकिस्तान नको होते;
तर अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता हवी होती का ?
आणि सर्वांत कळीची समस्या.
* हिंदू-मुसलमानांचे समान स्तरावरील सहजीवन
शक्य आहे का ?
या मूलगामी प्रश्नांची मान्यवर लेखकांनी केलेली सर्वांगीण
व मार्मिक समीक्षा आणि शोधलेली खळबळजनक उत्तरे...
सहभागी लेखक :
*. आनंद हर्डीकर | * प्रा. फकरुद्दीन बेन्नूर | * डॉ. अलीम वकील |
* अब्दुल कादर मुकादम | * श्री. मा. भावे | * डॉ. के. रं. शिरवाडकर |
*. विश्वास दांडेकर | * डॉ. सदानंद मोरे | रमेश पतंगे |
*. दिलीप करंबेळकर \ * डॉ. माधव गोडबोले | * प्रदीप रावत
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : नोव्हेंबर २०१३
- सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०१५
- मुखपृष्ठ : कमल शेडगे
- राजहंस क्रमांक : K-01-2013