Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? Ya granthacha Pratiwad | काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद

Congressne aani gandhijinni akhand bharat ka nakarla? Ya granthacha Pratiwad | काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला? या ग्रंथाचा प्रतिवाद

'शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न : 

* देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का?  

* लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीच 

गांधींनी फाळणी मान्य केली होती का ? 

* बेचाळीसची चळवळ ही गांधींनी व काँग्रेसने 

उठवलेली हूल होती का ? 

* जिनांना पाकिस्तान नको होते; 

तर अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता हवी होती का ? 

आणि सर्वांत कळीची समस्या. 

* हिंदू-मुसलमानांचे समान स्तरावरील सहजीवन 

शक्य आहे का ? 

या मूलगामी प्रश्नांची मान्यवर लेखकांनी केलेली सर्वांगीण 

व मार्मिक समीक्षा आणि शोधलेली खळबळजनक उत्तरे... 

सहभागी लेखक : 

*. आनंद हर्डीकर | * प्रा. फकरुद्दीन बेन्नूर  | * डॉ. अलीम वकील  | 

* अब्दुल कादर मुकादम  | * श्री. मा. भावे  | * डॉ. के. रं. शिरवाडकर  | 

*. विश्वास दांडेकर | * डॉ. सदानंद मोरे |  रमेश पतंगे  | 

*. दिलीप करंबेळकर \ * डॉ. माधव गोडबोले  | * प्रदीप रावत 

ISBN: 978-81-7434-630-8
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : नोव्हेंबर २०१३
  • सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०१५
  • मुखपृष्ठ : कमल शेडगे
  • राजहंस क्रमांक : K-01-2013
M.R.P ₹ 375
Offer ₹ 337.5
You Save ₹ 37.5 (10%)